पोस्ट्स

आपली मुंबई | aplee mumbai | aplee mumbai in marathi

इमेज
  आपली मुंबई या ब्लॉग मध्ये आपण मुंबई विषयी माहिती घेणार आहोत तरी ही माहिती तुम्हाला आवडेल अशी आशा करतो .   मुंबई , पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जाणारे, भारताच्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे.  हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे आणि 20 दशलक्षाहून अधिक लोकसंख्येसह जगातील सातवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.  मुंबईबद्दल काही महत्त्वाची माहिती येथे आहे. मुंबई का असली नाम क्या था? - हे नाव हिंदू देवी दुर्गा, ज्याचे नाव मुंबा देवी आहे, तिच्या रूपावरून ठेवण्यात आले आहे. 'मुंबई' या नावाचे पहिले दोन शब्द मुंबा किंवा महा-अंबा देवी यांच्या नावावर आहेत. शेवटचा शब्द Aai पासून आला आहे, ज्याला मराठीत 'आई' म्हणतात. - तत्कालीन शिवसेना सरकारने 1995 मध्ये अधिकृतपणे बॉम्बेचे मुंबई असे नामकरण केले.  स्थान: मुंबई हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राकडे वसलेले आहे.  त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०३ चौरस किलोमीटर (२३३ चौरस मैल) आहे.  अर्थव्यवस्था: मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी आहे.  यामध्ये अनेक वित्तीय संस्था, बहुराष्...

सोशल मीडियाचा वाढता वापर......||Social Media in Marathi 2023

इमेज
  नमस्कार",  मित्रांनो !!!! आज आपण या  ब्लॉगमध्ये  सोशल मीडियाचा वाढता वापर, या विषयावर सोप्या व विस्तारी माहिती घेणार आहोत. आजच्या एकविसाव्या शतकात सोशल मीडिया चे  फायदे- तोटे  परिणाम दुष्परिणाम आपण या ब्लॉगमधे पहाणार आहोत.  एकविसाव्या शतकात मानव हा एक वेळ अण्णा पाणी शिवाय राहू शकत परंतु सोशल मीडिया  शिवाय राहू शकत नाही. सोशल मीडिया  जानू काय मानवाचा अविभाज्य अंग बनलेला आहे. What IS Social Media In Marathi... Advantages and Disadvantages Of Social Media In Marathi..?? social media म्हणजे काय ❔ social media  म्हणजे social media  म्हणजेच ?..  "वेबसाईट  आणि ॲप्स ज्या वापरकर्त्यांना सामग्री (content)   तयार आणि सामाजिक   माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास  किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये भाग घेण्यास सक्षम करतात". मराठी भाषेत याला "सामाजिक माध्यम" असा शब्द आहे. प्रत्येक व्यक्तीला मते मांडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमावर ती आहे. मित्रांनो सोशल मीडिया चे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे आपणास सांगण्याची गरज नाहीच आ...

इंटरनेट - काळाची गरज......

इमेज
       '  नमस्कार ,मित्रांनो आज आपण इंटरनेट ही काळाची गरज या विषयावर काही खुप अत्यावश्यक माहिती आज आपण या ब्लाॅगमध्ये पाहणार आहोत.      एकविसाव्या शतकातकातल्या जीवनशैलीच वैशिष्ट्य म्हणजे इनटइंटचा सर्व क्षेत्रात वाढलेला वापर . प्रत्येक व्याक्ती हा इंटरनेटशी पूर्णपणे संबंधित आहे. जसे एकमेकांशी संपर्क साधाणे, संदेश पाठवणे, माहिती गोळा करणे हे प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून करता येते आणि याच सर्व गोष्टींमुळे आज इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस  वाढत चाललेला आहे. आज आपण संगणकाच्या मदतीने किंवा मोबाईल फोन च्या साह्याने आपण कोणतेही काम अवघ्या काही सेकंदात करू शकतो.         इंटरनेटच्या साह्याने आज आपण माहितीचे देवाण-घेवाण करु शकतो. एकमेकांशी संदेश साधण्यासाठी आज जगात अनेक गोष्टी आहेत. जसे व्हाट्सअप, फेसबुक ,ट्विटर, ई-मेल इत्यादी अनेक अॅपलिकेशन चा वापर करून आपण सोप्या व लवकरात लवकर चांगले सहज करू शकतो.इतके च नाही तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वर्तमानपत्राची जागा ही गुगल न्यूज, याहू न्यूज, युसी न्यूज, जागरण इ. अनेक प्रकारच्या...